बुद्ध, कबीर, फुले-आंबेडकरांचा ‘प्रबुद्ध’ वारसा लाभलेल्या या समाजाने जातीयवादी ब्राह्मणच्या पावलावर पाऊल टाकून जातीयवादाच्या रौरव नरकाच्या दिशेने वाटचाल करावी की स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या आधुनिक मूल्यांची संगत धरून प्रकाशमान भवितव्याकडे वाटचाल करावी, हा योग्य प्रश्न आहे. या प्रश्नाचे...
भारत
भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ञांनुसार भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्राम व शहरी...
कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्र्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज आहेत. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते...